एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?
‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.
‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.
साधकांना मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. राधिका पाटील या पिढीतील आहेत !
‘गावागावांमध्ये जाऊन धर्मप्रेमींसाठी बैठका घेणे, साधकांसाठी सत्संग आणि अभ्यासवर्ग घेणे’, अशा अनेक प्रकारच्या सेवा करताना आलेली अनुभूती येथे देत आहे.
मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. आतापर्यंत कोणालाही त्यांच्या सेवेचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही सेवा दिली आहे. मला ती वेळेत आणि अचूक करायला हवी’, असा त्यांचा भाव असतो.