चीनचे हिंदी महासागरातील आव्हान आणि भारताने करायचे प्रयत्न !

आज २१ व्या शतकामध्ये हिंदी महासागर हा जागतिक अर्थकारणाचे केंद्र बनला आहे. या महासागरात चीनचा वाढता प्रभाव आणि त्याची दादागिरी ही भारतासह अनेक देशांसाठी चिंतेची गोष्ट बनत आहे. ती मोडून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. याचाच वेध घेणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

बहुतेक वेळा यामागे बद्धकोष्ठता हे कारण असते. बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपचार केल्यास हा त्रास लगेच न्यून होतो. पुढील प्राथमिक उपचार करून पहावेत. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे साधकाला जाणवलेले महत्त्व !

‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला जाण्यापूर्वी माझा स्वभाव पुष्कळ संकुचित होता. मी ‘मी आणि माझी सेवा’ एवढाच सीमित होतो. कुणी साधकांनी माझ्याकडे कोणतेही साहाय्य मागितले, तर मी ‘माझ्याकडून होणार नाही. असे सांगत होतो..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

मागील भागात आपण पू. कुलकर्णीकाका यांनी केलेल्या काही सेवा आणि त्यांना झालेली संतपदाची प्राप्ती हा भाग पाहिला. आजच्या या ६ व्या भागात आपण त्यांनी हाताळलेले महत्त्वाचे न्यायालयीन खटले पहाणार आहोत.                                         

साधकाच्या कुटुंबियांनी साधकाला साधनेत साहाय्य केल्यास कुटुंबियांच्या मृत्यूनंतरही देवाने त्यांची काळजी घेणे

साधिकेच्या आईचे निधन झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेच्या आईने तिला साधनेसाठी केलेल्या साहाय्यामुळे देवाने आईला त्यागाच्या अनेक पटींनी फळ दिल्याचे सांगणे

साधिकेने साधिकेने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा नामजप केल्याने तिला उत्साह जाणवणे आणि तिला सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पहाटे सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत नामजप करतांना सूक्ष्मातून दत्तगुरूंचे दर्शन होणे आणि ‘दत्तगुरु पूर्वजांना गती देत आहेत’, असे जाणवणे अन् ‘नामजप कधी संपला ?’,  हे लक्षात न येणे…..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन मिळणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली एक बालसाधिका (वय १४ वर्षे) !

साधना करत असतांना साधकांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. काही जणांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते; परंतु ‘हे ज्ञान चांगल्या शक्ती देत आहेत कि अनिष्ट शक्ती ज्ञान देऊन आपल्याला फसवत आहेत’, हे आपल्या लक्षात येत नाही.