दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रथम भेटीतच पूर्णवेळ साधना करण्याचा दृढ निश्चय करणारे आणि सतत आनंदी राहून झोकून देऊन सेवा करणारे रामनाथी आश्रमातील श्री. भूषण कुलकर्णी !

चैत्र कृष्ण पक्ष पंचमी (१.५.२०२१) या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात सेवा करणारे श्री. भूषण कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीने वर्णन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

हा सिद्धांत या लोकांपुरताच आहे, असे नसून तिन्ही लोकांनी उपलक्षित होणार्या, चतुर्दश्लोकात्मक सार्या ब्रह्मांडालाच लागू पडणारा आहे.