रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरूंप्रतीचा अपार भाव, नम्रता, अल्प अहं यांमुळे आता त्यांची पुढची प्रगती जलद गतीने होणार आहे. आपण सर्वांनी आजींकडून शिकूया आणि त्यांचे गुण आचरणात आणूया.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला जाणवलेले पालट या लेखात दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.

प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करणारे पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) आणि साधकांना परिपूर्ण घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्यामुळेच आम्हाला ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळत आहे आणि आपण आम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावरून घेऊन जात आहात. या मार्गावर आपण आम्हा सर्व साधकांच्या समवेत आहात, हाच आमच्या मनुष्य जन्मातील खरा आनंद आहे.’

कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्मुखता वाढल्याने मायेतून अलिप्त झालेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) !

संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावण्याविषयी सांगितलेली सूत्रे

ध्यान लावणे ही आपल्या जीवात्म्याची साधना आहे. शरिराची साधना नाही; म्हणून तो जीवात्मा ईश्वरी आनंदात मग्न झाला की, ते शरीर कितीही दिवस समाधी स्थितीत रहाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.

कठोर साधनेचे महत्त्व !

बहिणाबाईंनी जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मडगाव (गोवा) येथील कै. (श्रीमती) उपदेश आनंद यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलींना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.