कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या विविध प्रकारच्या गीतांवरील नृत्यांचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकावर झालेला परिणाम

पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील कु. वरुण शेट्टी (वय ७ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी कु. वरुण शेट्टी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे…. !

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे अडकणे नव्हे ।
तर परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे मायेपासून दूर रहाणे ॥

साधिकेने गायलेल्या सुगम संगीताचे साधकांवर झालेल्या परिणामांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

एका साधिकेने सुगम संगीतातील काही प्रकार गायले. त्याचे साधकांवर झालेल्या परिणामांचे सूक्ष्म परीक्षण केले गेले, ते देत आहोत . . .

‘श्रीविष्णुतत्त्व जागृतीसोहळ्या’निमित्त कु. शर्वरी कानस्कर हिचा नृत्याचा सराव घेतांना जाणवलेली सूत्रे आणि प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या वेळी साधकांनी सादर केलेल्या गायन, वादन आणि नृत्य सेवांच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संग ऐकतांना साधिकेने केलेले चिंतन आणि त्या वेळी तिला सुचलेली कविता

जिथे मी नाही, तिथे देव आहे ।
जिथे मी आहे, तिथे देव नाही ।
जिथे देव आहे, तिथे ‘मी’साठी जागाच उरत नाही ॥

केवळ तंबाखूमुळेच नाही, तर मैदा, पॉपकॉर्न, बटाटा चिप्स, प्रक्रिया केलेले मांस आदींमुळेही होतो कर्करोग !

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसरे कारण आहे.

भारतात १ पोलीस कर्मचारी करतो ६४१ लोकांची सुरक्षा !

१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस ! देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्‍यावर असणे लज्जास्पद !

एका झाडाचे वार्षिक मूल्य ७४ सहस्र ५०० रुपये, तर १०० जुन्या झाडाचे मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक ! – सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीची अहवाल

सरकारने आता समुद्र, तसेच रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. वृक्षतोड अल्प प्रमाणात होईल, अशा प्रकल्पांना सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.