नेतृत्व गुण असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची ठाणे येथील कु. नम्रता योगेश कुलकर्णी (वय १२ वर्षे) !
नम्रता मला म्हणाली, ‘‘आई, बाबांनी न्यूनपणा घेऊन तुझी क्षमा मागितली आहे. आता तूही न्यूनता घे.’’ असे सांगून तिने मला न्यूनता घेण्याची जाणीव करून दिली.
नम्रता मला म्हणाली, ‘‘आई, बाबांनी न्यूनपणा घेऊन तुझी क्षमा मागितली आहे. आता तूही न्यूनता घे.’’ असे सांगून तिने मला न्यूनता घेण्याची जाणीव करून दिली.
पूर्वी आईला आमची काळजी वाटत असे; परंतु ‘प.पू. गुरुमाऊली सर्वकाही चांगलेच करणार आहेत’, असा भाव ठेवून आता ती निश्चिंत आणि आनंदी रहाते.’
मला वाटले, ‘गंगेचा झरा माझ्या डोक्यावर पडून माझे मन निर्मळ होत आहे.’ माझी प्रक्रियेच्या आढाव्याच्या वेळी पुष्कळ भावजागृती झाली.
साधकांनो, व्यष्टी साधना चांगली करून साधनारूपी झाडाचे मूळ बळकट करा आणि समष्टी साधनेची फलनिष्पत्ती वाढवून या झाडाला लागलेली आनंदाची फळे चाखा !’
उद्या चैत्र कृष्ण चतुर्थी (२८.४.२०२४) या दिवशी अत्रिऋषिपत्नी अनसूया यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
सकाळी ५ वाजता पत्नीने उठवल्यावर घरात चोरी झाल्याचे समजणे आणि तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न येता स्थिर रहाता येणे
रामनाथी आश्रमातून घरी परत येतांना मला कृतज्ञता वाटत होती. ‘महान परब्रह्मतत्त्व असणारे श्री गुरु यांना मी भेटू शकलो, आश्रमात इतके दिवस रहाण्याची संधी मिळाली…
मी भवानीमातेचे दर्शन घेतल्याचा दुसर्या दिवशी सायंकाळी आश्रमात बासरी वाजवत असतांना माझ्या बोटाला कुणाचा तरी स्पर्श जाणवला आणि ‘तिच शक्ती माझ्याकडून बासरी वाजवून घेत आहेत’, असे मला वाटले. बासरी वाजवून झाल्यावर मला समजले की, ‘माझ्याकडून एक नवी धून त्या शक्तीने सिद्ध करून घेतली आहे.’
‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’स ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून ‘सी.एस्.आर्.’ (सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देण्यात येणारा निधी) निधीतून ताट, वाट्या धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र (डिश वॉशर मशीन) अन्नछत्र मंडळाला भेट देण्यात आले.
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !