राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ! – सरन्यायाधीश
देशातील प्रमुख अन्वेषण यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्धचे गुन्हे यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिला.