म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले.

पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर पोलिसांचा छापा; ‘गनपावडर’ जप्त !

पोलिसांनी पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर छापा टाकून ‘गनपावडर’ जप्त करत अनेक तरुणांना अटक केली. हे तरुण पटेल वसतीगृहात रहातात.

हरियाणातील च्यवन ऋषि यांच्या धार्मिक स्थळातून भगवान विष्णूंच्या अष्टधातू मूर्तीची चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
५ हिंदूंनीच मूर्ती चोरल्याचा आरोप !

दक्षिण भारतातील अभिनेते विजय बाबू यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक

विजय बाबू यांच्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर ते दुबई येथे पळून गेले होते. जूनमध्ये ते भारतात परतले होते.

सागर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या ख्रिस्ती नेत्याने स्वीकारला हिंदु धर्म !

विविन यांनी हिंदु धर्म स्वीकारल्याच्या विधीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आला आहे. त्यात ते ‘मला हिंदु धर्म आवडतो. माझे पूर्वजही हिंदु होते. यामुळेच मी हिंदु धर्म स्वीकारला आहे’, असे म्हणतांना दिसत आहेत.

हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी अजमेर (राजस्थान) येथे हिंदूंची शांतता फेरी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंनी संघटित होऊन काढलेली फेरी अभिनंदनीय असली, तरी अशा फेरी काढून हिंदूंच्या देवतांचा अवमान थांबण्याची शक्यता नसल्याने भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणेच आवश्यक आहे !

पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

भाजपच्या मुसलमान नेत्याला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण !

मुसलमानांची असहिष्णुता ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प का ?

आगरा (उत्तरप्रदेश) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या तरुणीला हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल्याने तिचा मृत्यू !  

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने तिच्यावर भारतात बंदी घालणेच योग्य !

‘पूजा स्थळ कायद्या’तील काही कलमांच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘पूजा स्थळ कायदा १९९१’च्या (‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, १९९१’च्या ) काही कलमांच्या वैधतेला भाजपचे माजी खासदार चिंतामणी मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले.