Weather Alert : देशातील १४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता !
कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.
देहलीच्या नायब राज्यपालांचा दावा !
न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !
अशी माहिती ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) डॉक्टरांनी दिली आहे.
भारतमातेच्या चित्राला अश्लील रूप देऊन ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्या विल्फ्रेड नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.
केंद्र सरकारकडून आता देशातील हिंदूंसाठी एकच पंचांग बनवण्यात आले आहे. यामुळे सण-उत्सव, उपवास, सुट्या साजरे करतांना येणार्या व्यावहारिक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.
संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !
धर्मांध मुसलमान हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच गोहत्या करतात, हे जाणा ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी परिणामकारक गोहत्याबंदी कायदा झाला पाहिजे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !