हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।

वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।

राजा मानवतेचा

आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।

हिंदूंनो, परिधान करा उत्साहाने नवचैतन्याला ।।

शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू । भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा । म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।।

जर राजे येथे घडले नसते !

मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।।

अनमोल ग्रंथनिर्मात्या परम पूज्यांना करतो मी त्रिवार वंदन ।

परम पूज्यांचे ग्रंथ असती मूल्यवान ।
ग्रंथ वाचूनी दूर जाते निराशा अन् अज्ञान ।।

आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।

अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।

हिंदूंनो, लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणूया अपार कष्ट करून ।

गुढीपाडवा ‘नववर्ष’ म्हणूनी साजरा करू लागला ।
लवकरच पहायला मिळेल हिंदु राष्ट्र आपल्याला ।।

सदी बीसवीं के आखिर तक…

पंडित लख्मी चंद हे एक प्रसिद्ध कवी आणि लोककलाकार आहेत. त्यांनी केलेल्या काही कविता, भजने आणि गाणी लिहिली असून त्यांना ‘सूर्य कवी’ आणि ‘हरियाणाचे कालिदास’ असेही म्हटले जाते !