हीच प्रार्थना केवळ अमुची प्रभु श्रीरामचरणी ।
प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।
कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील साधक श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे ) यांनी भारतमातेचे केलेले गुणवर्णन आणि आपले तिच्याप्रती असलेले कर्तव्य यांविषयी त्यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.
साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।
‘हमने मंदिर वही बनाया हैं’, सकल हिंदुजन वदले ।
कारसेवकांच्या बलीदानाचे आज स्मरण झाले ।।
पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥
विश्वात्मक सनातन भारतीय संस्कृती ।
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हीच खरी ज्योती ।
३० ऑक्टोबर या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक शानभाग यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. विद्या शानभाग यांनी त्यांच्याविषयी लिहिलेली कविता येथे देत आहोत.