केला गुरुदेवांनी संकल्प हो हिंदु राष्ट्र-स्थापनेचा ।

संतांमध्ये श्रेष्ठ आहेत असे एक संत, अहो, नाव त्यांचे आहे श्री जयंत,
पाहूनी हो हिंदु धर्म अन् राष्ट्राची हानी, वाटली त्यांना बहु खंत,

गुरुदेवांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य कैसे जाणती सकलजन ।

‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.

देवा, या परिस्थितीला काय म्हणायचे ?

‘भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांनंतरचा आताचा काळ यांची तुलना केल्यावर समाजाची झालेली दुरवस्था माझ्या लक्षात आली. तेव्हा मला देवाच्या कृपेने स्फुरलेली कविता पुढे देत आहे.

हिंदु राष्ट्राच्या उषःकालाचे गाऊ या यशोगान ।

कलियुगातील कलियुगी या दुष्ट ते माजले । अत्याचार आणि अनीतीचे राज्य पहा चालले ।
अधर्म वृत्तीने गाठला आहे आता उच्चांक । कारण होईल हे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे हो ॥ १ ॥

‘कोरोना’ महासंकट ठरो राष्ट्रीय इष्टापत्ती ।

दुचाकी-चारचाकी चालवणारा ज्या अर्थी कुणी आहे । त्या अर्थी या प्रचंड विश्‍वाचा चालक निश्‍चितच कुणीतरी आहे ॥
एवढे न्यूनतम भान ठेवा अन् शरण जा त्या विश्‍वचालकाला । अन् वाढवा ईशभक्तीची शक्ती, जी नष्ट करील ‘कोरोना’ला॥

विश्‍व गुरु भारत बन जागे ।

भारत में अवतारी होगा, जो अति विस्मयकारी होगा । ज्ञानी और विज्ञानी होगा, वो अद्भुत सेनानी होगा ।
जीते जी कई बार मरेगा, छद्म वेश में जो विचरेगा (टीप १) । देश बचाने के लिए होगा आव्हान, युग परिवर्तन के लिए चले प्रबल तूफान ।

‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

विश्‍वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥