चातुर्मास : सण, व्रते, उत्सव आणि त्यांचे शास्त्र

१८ ऑगस्ट २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चातुर्मास कालावधी आणि त्याचे महत्त्व वाचले. आजच्या या लेखात आपण भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने अभ्यासलेला ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर झालेला परिणाम !

संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो !

उपवास करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व  !

संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.

वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना तेथे कार्यरत असलेल्या स्पंदनांचा व्यक्तीवर (तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) होणारा परिणाम

‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते…..

कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१६.७.२०२२ या दिवशी सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूनंतरचा प्रवास यांचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम आणि तेथील परिसर यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम, तेथील प्रभु श्रीरामाचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर यांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.

धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?

सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.

११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या धर्मध्वजाच्या पूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर तेथे उपस्थित असणार्‍या सनातनच्या संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून नमन केले.