गणेशभक्तांनो, कागदी लगद्याची गणेशमूर्ती प्रदूषणकारीच आहे, हे जाणा !

कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून केलेल्या मूर्ती पर्यावरणाला पूरक नसून उलट पर्यावरण विघातक आहेत.

श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?

श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते.

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते.

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ श्री गणपति !

‘भाद्रपद शुक्ल ४, हा दिवस श्री गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश. सत्त्व, रज, तम या त्रिगुणंचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, अशा स्वरूपाचे दैवत मानले आहे

हरितालिका व्रत

पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?

श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे. मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.

असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक रांगोळीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक आहे. सणा-समारंभात घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सत्संगात पू. नीलेश सिंगबाळ यांनी वाराणसी आश्रमात असतांना त्यांना आलेल्या विविध अनुभूती सांगितल्या. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

स्वतःत पालट घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दिव्या पुष्कराज जोशी (वय ६ वर्षे) !

कु. दिव्या पुष्कराज जोशी हिचा ६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात झालेले पालट इथे देत आहोत.