
‘कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करतांना आपण ‘श्री गणेशाय नमः।’ असे गणपतीचे स्मरण करतो. एकदा स्वर्गातील देवदेवता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपले माता-पिता यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला. तेव्हापासून पहिली पूजा ही गणपतीची केली जाते. पहिला नमस्कारही गणपतीलाच करतात.’ – (साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्कृति’, सप्टेंबर २०१४)
हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !