समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना समाजातील लोकांची अपेक्षित प्रगती न होण्यामागील लक्षात आलेले अपसमज !
समाजातील बरेच जण अध्यात्मातील अपसमज समजून न घेतल्यामुळे बरीच वर्षे साधना करुनही त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसत नाही. याची काही उदाहरणे पाहूया.