साईबाबा संस्थानला अपकीर्त करण्यासाठी खोटी पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित !
संबंधित सामाजिक प्रसारमाध्यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
संबंधित सामाजिक प्रसारमाध्यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
‘चाणक्य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्तृत चर्चा केली. त्यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण लागू करत आहोत. नव्या धोरणानुसार वाळूचे उत्खनन करणारी आणि वाळू विकणारी एकच व्यक्ती नसेल.
खारघर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित भाविकांतील १४ जणांचा मृत्यू झाला होता. याचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.
‘एस्.सी.ओ.’ गटामध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तजाकिस्तान आणि उजबेकिस्तान या ८ सदस्यांचा समावेश आहे. याचे अध्यक्षपद सप्टेंबर २०२२ मध्ये भारताला मिळाले. ही बैठक बाणावली येथे होणार आहे.
पोलीस ठाण्यासारख्या महत्त्वाच्या विभागातील दूरभाष क्रमांक बंद असणे, म्हणजे जनतेला एकप्रकारे फसवण्याचाच प्रकार झाला. असे पोलीस खाते कायद्याचे राज्य देणार का ? वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून जनतेला दिलेले क्रमांक चालू ठेवावेत, ही अपेक्षा !
लवकरच शिर्डी साईमंदिरात २ वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली
१४ सप्टेंबर २०२२ या दिवशी काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामधील काही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार्यांनी फेकून दिलेल्या सडक्या सफरचंदांचा रस करून तो विकण्यात येत आहे. हे एका व्हिडिओद्वारे उघड झाले.
साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.