‘स्त्री शक्ती कायदा’ हा महिलांना न्यायाकडे घेऊन जाणार ! – डॉ. निलम गोर्हे
आपल्यावर अन्याय होत नाही; म्हणून नव्हे, तर इतर महिलांवर अन्याय होऊ नये; म्हणून ‘स्त्री शक्ती कायद्या’ची आवश्यकता आहे.
आपल्यावर अन्याय होत नाही; म्हणून नव्हे, तर इतर महिलांवर अन्याय होऊ नये; म्हणून ‘स्त्री शक्ती कायद्या’ची आवश्यकता आहे.
मदरसे बंद करणे अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस देशात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शोधून काढून कठोर कारवाई करतील याची शक्यता तरी आहे का ?
भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे तरुणी सापडली ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार
मारामारीसह अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी घसघसेविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती, अशी माहिती बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे.
हिंदु सहिष्णु असल्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतीच्या वेळी त्यांचा सन्मान करतात; मात्र कधी मंदिरात आरती चालू झाल्यावर ती संपेपर्यंत मशिदीतून अजान देण्याचे कधी थांबवले जाते का ?
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतीवृष्टीचा २९ जिल्हे आणि ३६८ गावे यांना फटका बसला असून नागरिकांसाठी ११७ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. २० सहस्र ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी १० दिवसाच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात विसर्जन केले. २ वर्षांनंतर कोरोना महामारीच्या वेळची बंधने दूर झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सर्वत्र भाविकांची गर्दी झाली.
प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून १ किमी अंतरावर निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली. या व्यक्तीने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केल्यामुळे ही हत्या करण्यात आली. हरमनजीत सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.
हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदीवरून होणारी दगडफेक कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !