अलीगड येथील प्राथमिक शाळेतील मुसलमान शिक्षकाचा भारतमातेच्या चित्रावर पुष्प अर्पण करण्यास नकार !
सर्वधर्मसमभाववाले याविषयी तोंड उघडणार नाहीत. ते केवळ हिंदूंनाच याचे डोस देण्याचा प्रयत्न करत रहातील, हे लक्षात घ्या !
सर्वधर्मसमभाववाले याविषयी तोंड उघडणार नाहीत. ते केवळ हिंदूंनाच याचे डोस देण्याचा प्रयत्न करत रहातील, हे लक्षात घ्या !
मुसलमानांना हिंदूंची मानसिकता ठाऊक असल्याने ते असे विधान करू धजावतात. ही मानसिकता पालटण्याची हिंदूंना आवश्यकता आहे. यामुळे हिंदूंनी रझा यांचे हे विधान लक्षात ठेवून हिंदु राष्ट्र बनवून दाखवावे !
‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्या अंतर्गत उत्तरप्रदेशचे भाजप नेते तथा ऊर्जा आणि नगरविकास मंत्री श्री. अरविंद कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
हिंदुद्वेष्टे मौर्य याच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा देऊन प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक !
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?
या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.
गेली ५०० वर्षे हा ग्रंथ संपूर्ण जगभरात पूजनीय ठरलेला असतांना आणि त्याच्यामुळे कधीही कुठेही कोणताही हिंसाचार झालेला नसतांना अशा प्रकारची विधाने करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचाच हा प्रयत्न आहे !
सर्वेंद्र विक्रम सिंह यांनी तक्रारीत, ‘प्रलोभनांनंतर मी त्याला बळी पडलो. मी धर्मांतर केल्यास केवळ पैसेच नव्हे, तर मला अनेक भेटवस्तूही मिळणार असल्याचे पाद्य्राने सांगितले’, असे म्हटले आहे.
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आता सरकारने यात हस्तक्षेप करून मदरशांमध्ये मुसलमानेतरांना शिक्षण देण्यावर बंदी घालून त्याची कठोर कार्यवाही करावी, असेच हिंदूंना वाटते !