येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल ! – महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभाग
राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे.
राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्यशासनाने बंदी घातली आहे. यासह स्तंभाच्या ठिकाणी प्रवेशावर, तसेच पुस्तक, खाद्यपदार्थ आणि अन्य कक्ष उभारणे यांवरही निर्बंध घालण्याची सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, मेजवान्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारे…
मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
राज्यशासनाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात ४७ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांपैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत एकाही रुपयाची गुंतवणूक नाही…..
मालवण पतन विभागाने बांधलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडून, तसेच त्या ठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणार्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय मुलाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना २४ डिसेंबरला घडल्याचे उघडकीस आले. याविषयी देवगड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून संबंधित आरोपीस अटक केली आहे.
गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १३….. उपचार चालू असलेले रुग्ण ३००…
शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयात २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सवा पाच वाजता जयंत रामचंद्र पाटील नामक व्यक्तीने दूरभाष करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे.