कल्लड्क (कर्नाटक) येथे २ क्विंटल गोमांस जप्त : २ जणांना अटक
बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्या २ जणांना अटक केली.
बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्या २ जणांना अटक केली.
काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे !
काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !
जंबरघट्टे गावामधील मुसलमानांच्या कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे रवि नावाच्या तरुणावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले.
बजरंग दलाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्या २ जणांना अटक केली. जी माहिती बजरंग दलाला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ?
रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या पात्रात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या प्रभावळीवर चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. या मूर्तीखेरीज एक शिवलिंगही सापडले आहे.
डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !
धार्मिक नेत्यांच्या तोंडी स्वधर्मातील उच्च पदावरील व्यक्तीविषयी कसे शब्द आहेत, यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते ! असे धार्मिक नेते कधीतरी मुसलमानांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता शिकवतील का ?
भारतीय राज्यघटनेला आव्हान ठरणार्या अशा मनोवृत्तीला कायमस्वरूपी ठेचण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलणार आहे ?
गायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या !