वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वापरावा लागत आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने १० कोटी ७२ लाख रुपयांचा कृती आराखडा सिद्ध केला असून त्यास संमती मिळाली आहे. सध्या वैजापूर तालुक्यात २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांनी टँकरची मागणी केली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > वैजापूर येथे २७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ !
वैजापूर येथे २७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ !
नूतन लेख
- ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा’अंतर्गत लोहगड आणि गाव परिसरात स्वच्छता मोहीम !
- तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करावी !
- तलवार घेऊन तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या तरुणावर गुन्हा नोंद !
- मुंबईत शिकवणीवर्ग घेणार्या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !
- स्वत:मधील दुर्गातत्त्व जागृत करून स्वत:च्या शिलाचे रक्षण करण्याची आवश्यकता ! – कु. श्रद्धा सगर
- बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !