मुंबई – शहरात काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक नेमके कुणी लावले ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै या दिवशी राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेच्या काही पदाधिकार्यांनी ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे’, असे मत व्यक्त केले. याविषयीचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सार्वजनिकरित्या अद्याप व्यक्त केलेले नाही.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे मुंबईत लावले फलक !
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे मुंबईत लावले फलक !
नूतन लेख
- (म्हणे) ‘ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासह मी जाणार नाही !’ – शरद पवार
- (म्हणे) ‘१५ सेकंद काय, एक घंट्याचा वेळ घ्या आणि दाखवा तुम्ही काय करू शकता ?’
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त ! ; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! …
- सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !
- चार धाम यात्रेला प्रारंभ : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले !
- केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत