गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्‍लक

बिंब-प्रतिबिंब न्‍यायाने शिष्‍याच्‍या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्‍या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्‍या मनात उमटून त्‍यांना शिष्‍याचे विचार कळतात. ते विचार शिष्‍याच्‍या उन्‍नतीसाठी पोषक असल्‍यास गुरु त्‍यानुसार वागतात.