बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक
नूतन लेख
- जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !
- धर्माने सुख मिळणे
- वाराणसी येथील आश्रमाच्या छायाचित्रांमध्ये निळसर छटा दूरवर पसरलेली दिसण्यामागील आध्यात्मिक कारणे
- हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांचा आनंदोत्सव !
- नम्र, इतरांना साहाय्य करणार्या आणि स्वतःमध्ये पालट करणार्या मथुरा सेवाकेंद्रातील सुश्री (कु.) प्रियंका सिंह !