गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्‍लक

संन्‍याशांना ज्ञानयोगाने वैराग्‍य येते. काही जण वैराग्‍य पराकोटीला गेले की, संन्‍यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्‍यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्‍याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्‍यास घेऊन गेल्‍यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.