जिहादी आतंकवादी करत होते वापर !
नवी देहली – केंद्रशासनाने संदेशांसाठी वापर करण्यात येणार्या १४ भ्रमणभाष अॅप्स वर बंदी घातली आहे. या अॅप्सचा वापर भारतातील जिहादी आतंकवादी पाकिस्तानमधील त्यांच्या प्रमुख आतंकवाद्यांकडून संदेश मिळवण्यासाठी करत होते.
भारत सरकार ने 14 मैसेंजर ऐप पर लगाया बैन, आतंकी करते थे इस्तेमाल #app #indiangovernment https://t.co/06WntbhqoC
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 1, 2023
जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी गट या अॅप्सचा वापर करत होते. केंद्रशासनाने यापूर्वी चिनच्या ‘टिकटॉक’सह अनुमाने २०० अॅप्सवर बंदी घातली आहे.

जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण