क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून केली होती एका हिंदूची हत्या !

बेमेतरा (छत्तीसगड) – येथे ८ एप्रिल या दिवशी धर्मांध मुसलमानांनी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण केले होते. यात एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर विश्व हिंदु परिषदेने बेमेतरा बंदचेही आवाहन केले होते. तसेच मोर्चाही काढण्यात आला होता. आता विश्व हिंदु परिषदेने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात भाजपचे माजी खासदारही उपस्थित होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Hindu Pledge of the economic boycott of Muslims, and Christians in Chhattisgarh’s Jagdalpur. https://t.co/6trJgcogvG
— 🛕Upananda Brahmachari 🖊️ (@HinduExistence) April 13, 2023
१. विहिंपने काढलेल्या मोर्च्यामध्ये विहिंपचे नेते मुकेश चांडक यांनी मोर्च्यात सहभागी झालेल्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याची शपथ दिली.
२. या संदर्भात भाजपचे नेते रूपसिंह मांडवी यांनी याविषयी म्हटले की, विहिंपने केलेल्या बंदला आम्ही समर्थन दिले होते; मात्र आम्हाला या शपथेविषयी काहीही कल्पना नाही.
(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल
राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘बेमेतरा भागात झालेल्या २ मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी आहे; मात्र या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो आहे.
Bemetara Violence: बेमेतरा हिंसा पर गरमाई सियासत, बीजेपी पर भड़के सीएम बघेल, कहा- नफरत फैलाने की हो रही कोशिश#bjp #Bemetra #Congress #ChhattisgarhNews pic.twitter.com/7ZiWvgRPjm
— news36live (@news36live) April 12, 2023
विरोधकांकडून केवळ राजकारण चालू आहे. (बघेल यांनी असे सांगून धर्मांध मुसलमानांना पाठीशीच घातले आहे. काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते ! – संपादक)
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार