
४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कुणाला विचारायला गेले नव्हते. त्यांनी मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करतांना गोमाता आणि प्रजेचे रक्षण करणे; मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या, त्यांचे पुन्हा मंदिरांमध्ये परावर्तित करणे असे कार्य केले. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही.
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !