श्री दासबोध अभ्यास मंडळाचे माधरावराव गाडगीळ यांचे आवाहन

मिरज (जिल्हा सांगली) – श्रावण मासातील उपासनेचा एक भाग म्हणून प्रत्येक समर्थभक्ताने श्रावण मासातील तिसर्या आणि चौथ्या शनिवारी कोरोनाच्या नियमांमुळे आपापल्या घरी १ वेळा रामरक्षा, १३ वेळा मारुतीस्तोत्र आणि १ माळ श्रीराम जयराम जय जय राम हा नामजप करावा. त्यानंतर मारुतीची आरती करून यथाशक्ती प्रसाद करून उपासनेची सांगता करावी, असे आवाहन श्री दासबोध अभ्यास मंडळ मिरज यांच्या वतीने समर्थ भक्त श्री. माधरावराव गाडगीळ यांनी केले आहे.
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !