मुंबई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आशासेविकांच्या कृती समितीच्या झालेल्या बैठकीनंतर राज्यातील आशासेविकांनी घोषित केलेला संप मागे घेतला आहे. आरोग्यमंत्र्यांनी मानधनात १ सहस्र रुपये इतकी वाढ करण्याचा आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचे आश्वासन आशासेविकांना दिले आहे. राज्यातील ७० सहस्र आशासेविकांनी १५ जूनपासून संप चालू केला होता.
राज्यातील आशासेविकांचा संप अखेर मागे !
नूतन लेख
- अनधिकृत फलकांच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला फटकारले !
- २ दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद !
- आक्षेप घेणार्यांनी मनुस्मृतीच्या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री
- अल्पवयीन मुलीची छायाचित्रे प्रसारित करणार्यावर गुन्हा नोंद !
- पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !
- गळा दाबून हत्या करून मृतदेह खाडीत फेकणारे दोघे अटकेत !