मुंबई (पसूका) – दाबोली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नूतनीकरण चालू असून याचा एक भाग म्हणून ८ मे ते ८ सप्टेंबर २०२१ या ४ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत रात्री १० ते दुसर्या दिवशी सकाळी ६ या वेळेत विमानतळाची धावपट्टी उड्डाणासाठी बंद राहील. नूतनीकरणाचे काम रात्रीच्या वेळी केल्याने नागरी विमानांच्या दळणवळणावर न्यूनतम् परिणाम होईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > दाबोली विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्री बंद
दाबोली विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्री बंद
नूतन लेख
- अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !
- गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !
- सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे