
सातारा, ६ मे (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभ आदींवर जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावातील एका लग्न समारंभास आदेशात नमूद केलेल्या संख्येहून अधिक लोक उपस्थित राहिल्याचे आढळल्याने कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास याप्रकारेच कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने कळवले आहे.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
राजापूरच्या लोकप्रतिनिधींचा लवकरच होणार ‘हिवरे बाजार’ अभ्यास दौरा ! – संतोष गांगण
जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !