
सातारा, ६ मे (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभ आदींवर जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावातील एका लग्न समारंभास आदेशात नमूद केलेल्या संख्येहून अधिक लोक उपस्थित राहिल्याचे आढळल्याने कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास याप्रकारेच कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने कळवले आहे.
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना