आपत्काळात वीज नसल्यास भ्रमणभाषचा वापर करता येणार नसल्याने एकमेकांच्या मनातील विचार कळण्याइतकी साधना वाढवणे आवश्यक !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १२ – १३ वर्षांपूर्वी सांगितले होते, ‘पुढे येणार्‍या आपत्काळात वीज नसल्यामुळे लांबवर असलेल्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करता येणार नाही. तोपर्यंत आपली साधना एवढी वाढायला हवी की, एकाच्या मनातील विचार दुसर्‍याला कळला पाहिजे.’