
पुणे – केंद्र सरकारचा निश्चलीकरणाचा निर्णय (नोटाबंदी), वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) कायद्याच्या कार्यवाहीतील गोंधळ, तसेच आर्थिक मंदी या सर्वांचा फटका उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळेच पुणे, तसेच पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील ५०० हून अधिक उद्योजकांनी आस्थापने बंद करण्यासाठी कंपनी नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत, असे ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड’चे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी सांगितले.
‘आस्थापनाची मालमत्ता अल्प आणि देणी अधिक असतील, तर आर्थिक प्रक्रियेनुसार आस्थापनाला समापनाच्या प्रक्रियेमधून जावे लागते. या प्रकरणांमध्ये आस्थापनांचे व्यवहारच झाले नसल्याने ही खरोखर तांत्रिक प्रक्रिया आहे कि बँकांची फसवणूक करण्यासाठी स्वत:च आस्थापने बंद करण्याची प्रक्रिया चालू केली गेली आहे, हे पहावे लागेल’, असे कामगार नेते प्रा. अजित अभ्यंकर यांनी सांगितले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !