पुणे – कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला हा एकमेव व्यवसाय आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गेल्या ७ मासांपासून वेतनही मिळालेले नाही. तसेच शाळा चालू झाल्यानंतर शालेय बसगाड्यांची क्षमताही अल्प होण्याची शक्यता असल्याने बस भाड्यात होणार्या वाढीचा भुर्दंड पालकांनाच सोसावा लागणार आहे. परत बस सेवा चालू करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती यांवरही मोठा व्यय करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव