
मुंबई – गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याविना हे कार्य होणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाला संपूर्ण सहकार्य करावे. गुढीपाडव्याचा मंगल सण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतांना त्यांनी ‘घरी रहा आणि सुरक्षित रहा’, असा संदेशही दिला आहे.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !