Greece Wildfires : सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणार्या वार्यांमुळे ग्रीसमधील २५ जंगलांना आग
या वार्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या वार्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. लातूर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत २ घंटे गारपीट झाली.
या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.
उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.
४ दिवसानंतरही येथील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे येथे साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुबई ठप्प आहे.
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.