‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !
शिबिरामध्ये सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी समष्टी ध्येय घेण्यास सांगितले होते. तेव्हा अंमळनेर तालुक्यातही दैनिक चालू करण्याचे ध्येय ठरवले. त्या वेळी आलेले अनुभव देत आहे.
‘‘गायींच्या संदर्भात देशातील कानाकोपर्यात कुठेही होणार्या घटना ‘सनातन प्रभात’मध्ये वाचावयास मिळतात, तसेच या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य केवळ राज्यात नाही, तर देशात कुठे-कुठे चालू आहे, हेही कळण्यास साहाय्य होते.’’
आमच्याकडे जवळपास २ मासांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ येते. त्यातून हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी केलेली जागृती लक्षात येते, तसेच हिंदु सण, उत्सव यांविषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो.
दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला धर्मशिक्षण, मंदिरे आणि देवता यांच्या विडंबनाविषयी, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील गैरप्रकार आणि घोटाळे सर्व जगासमोर आले.
पुढील लेखात काही वाचकांच्या कृतींतून त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे साधक यांविषयी वाटणारी आत्मीयता आणि त्यांना वाटत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व लक्षात येते !
‘कि न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’, या उक्तीनुसार ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. वाचकांनी आम्हाला पाठवलेले अभिप्राय हे त्यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेल्या दृढ विश्वासाची पोचपावतीच आहे !
हिन्दी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचा !
‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !