श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !
नैतिकतेत नम्रतेचा वास असतो. ज्या वेळी नम्रता कृतज्ञतेच्या भावात देवतेच्या चरणी समर्पित होऊ लागते, त्या वेळी मनोलयाला प्रारंभ होतो. कृतज्ञतेचा भाव जिवाला देवत्व प्रदान करतो.