‘सदाचार, परदुःखकारकता (परदुःखाची जाणीव), ब्रह्मचर्य, सेवा आणि आत्मसाक्षात्कारी संतांचे सान्निध्य अन् त्यांची कृपा यांमुळे सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमात्मसुखाची प्राप्ती सहज होते; म्हणून प्रयत्नपूर्वक आत्मारामी महापुरुषांना शरण जा. यातच आपले मंगल आहे. आपले पूर्ण कल्याण आहे.’
आत्मारामी महापुरुषांना शरण जा !
नूतन लेख
- गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक
- वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील उद्बोधन सत्र : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृती !
- वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या दुसर्या आणि तिसर्या सत्रात उद्बोधन करणार्या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण
- कलाकार विद्यार्थ्यांनो, संगीत हा ठराविक मुदतीचा अभ्यासक्रम नसून ती निरंतर करायची साधना आहे !
- फोंडा, गोवा येथील सौ. नंदिनी पोकळे यांना भक्तीसत्संगात आलेल्या अनुभूती
- संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले