उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील वाचकांसाठी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

‘डिसेंबर २०२० मध्ये पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील सर्व वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’

‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये (वय ६३ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’

परिपूर्ण सेवा करणार्‍या वाराणसी सेवाकेंद्रातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्रेया प्रभु !

पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका सौ. श्रेया गुरुराज प्रभु यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सौ. श्रेया प्रभू यांची गुणवैशिष्ट्ये देत आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.

मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सदैव हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहे ! – प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अनिल वत्स

हिंदु जनजागृती समिती आणि ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन’ ज्योतिष संघटन बैठकीचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे