|

नगर – शहर आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची नेहमीच चर्चा होते; मात्र जामखेड तालुक्यातील खर्डा रस्त्यावरील डोळेवाडी आणि परिसरातील वाड्यांसाठी पक्का रस्ताच नाही. ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून आपली व्यथा मांडली; मात्र अद्याप याची कुणीही नोंद घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यामुळे ग्रामस्थांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागते. गावात रस्ता नसल्याने एस्.टी. आणि इतर वाहने गावात येत नाहीत. त्यामुळे वृद्ध नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, गरोदर माता आणि आजारी व्यक्ती यांचे हाल होत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या