|

नगर – शहर आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची नेहमीच चर्चा होते; मात्र जामखेड तालुक्यातील खर्डा रस्त्यावरील डोळेवाडी आणि परिसरातील वाड्यांसाठी पक्का रस्ताच नाही. ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून आपली व्यथा मांडली; मात्र अद्याप याची कुणीही नोंद घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यामुळे ग्रामस्थांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागते. गावात रस्ता नसल्याने एस्.टी. आणि इतर वाहने गावात येत नाहीत. त्यामुळे वृद्ध नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, गरोदर माता आणि आजारी व्यक्ती यांचे हाल होत आहेत.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !