मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्यान सध्या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्यापर्यंत या रांगा लागल्या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्याने ती जळून खाक झाली आहे.
या वर्षी पाऊस विलंबाने येणार असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २८ एप्रिलपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
तुर्भे गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या दुसर्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्ते काँक्रिटीकरणामुळे एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.
विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण त्यात आतंकवादी संघटनांविषयी निश्चितच भाष्य केले आहे.
१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.