
मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा ३० एप्रिल या दिवशी आकाशवाणीवरून १०० वा भाग प्रसारित करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले. विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईमध्ये ५ सहस्र २०० ठिकाणी ‘मन कि बात’ या कार्यक्रमाच्या प्रसारणाचे नियोजन करण्यात आले होते.
#MannKiBaat100 | Union Home Minister Amit Shah joins Maharashtra CM Eknath Shinde, DyCM Devendra Fadnavis to celebrate Mann Ki Baat’s 100th episode in Mumbai.#PMModi #MannKiBaat #NarendraModi #AmitShah #Maharashtra
Tune in here – https://t.co/fop6DDo0xE pic.twitter.com/lNII8rHOJl
— Republic (@republic) April 30, 2023
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक