अतीवेगातील ७ सहस्र वाहनांकडून दंड वसूल

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती आणि राष्ट्रीय महामार्गावर एकूण ४० सहस्र ९०९ वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई केली. ७ सहस्र वाहनांवर अतीवेगाने वाहन चालवल्याविषयी दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे कारवाई वाढत असतांना अपघातांत नाममात्र घट झाली.
मुंबई-पुणे दरम्यान दोन्ही महामार्गांवर १ डिसेंबरपासून सुरक्षा मोहीम चालू आहे. १ डिसेंबर २०२२ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई करत ७ कोटी २२ लाख ७९ सहस्रांचा दंड वसूल केला आहे. महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ मासांत एकूण ६ सहस्र ९८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाआतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात