काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नावरून मांडलेल्या सूत्रांवर भाजपच्या सदस्यांचा आक्षेप !
मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा असून तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.