इंदूर की ‘अनिवार्य’ संस्था ने श्री गणेश मूर्ति के हाथों में सैनिटरी नैपकीन रखी !

धर्मशिक्षा के अभाव में श्री गणेशजी का अनादर करनेवाले हिन्दू !

अशा घटना रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

मध्यप्रदेशातील महू शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘अनिवार्य’ नावाच्या खासगी संस्थेकडून बसवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातामध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या वेळी वापरत असलेले ‘सॅनिटरी नॅपकिन’ ठेवल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.

हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !

हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !

हिंदूंच्या धार्मिक गोष्टींविषयी निर्णय देतांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

हिंदु धर्माविषयीच्या याचिकांवरील निर्णयाच्या वेळी युरोपीय न्यायालयांतील निर्णयांचा संदर्भ घेतला जातो. ज्या (युरोपीय) देशात ‘ब्रह्मचर्य’ काय हे ठाऊक नाही, जो देश चंगळवादी आहे, त्या देशातील न्यायालयाच्या निर्णयाने धार्मिक विषय हाताळले जातात, हे खेदजनक आहे. धार्मिक विषयांवर निर्णय देतांना येथील वेद, उपनिषदे, धर्मग्रंथ यांचा अभ्यास व्हायला हवा.’

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही !’ – अभिनेत्री सायली संजीव

वटपौर्णिमेनिमित्त व्रतवैकल्ये आणि अध्यात्म यांविषयी अभ्यास नसलेल्या अभिनेत्रीचे व्याख्यान ठेवून अंनिसचा हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न !

अज्ञानी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

धर्माचरणाचे महत्त्व !

‘लँड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. मोगलांनाही लाजवणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे.’

लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत….

‘एल्गार परिषदे’चे आयोजक आणि वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – अजय सिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.