कलात्मकतेच्या (तोफेच्या) तोंडी संस्कृती-संस्कार ?

मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?

समर्थ रामदासस्वामींच्या विचारांकडे पाठ फिरवल्याचा दुष्परिणाम !

समर्थ रामदासस्वामींसारख्या राष्ट्रपुरुषांच्या समर्पित जीवनाकडे अन् त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाकडे आम्ही पाठ फिरवली; म्हणून आमच्या कुकर्माची फळे आजही आम्ही भोगत आहोत.

स्वधर्माभिमान नसलेले हिंदू !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.

जन्महिंदूरूपी किडीचा जागृत हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध करणे आवश्यक !

हिंदु धार्मिक विधी आणि धर्म यांवर टीका करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या जन्महिंदूंना शिक्षा होण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !

आव्हाड यांना २४ घंट्यांत अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याची चेतावणी !

प्रभु श्रीरामावर अश्लाघ्य टीका करणारे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आनंद परांजपे यांच्याकडून कानउघाडणी !

हिंदूंनो, रामायणातील श्लोकाचा विपरीत अर्थ घेऊन हिंदूंच्या देवतांविषयी अपप्रचार करणार्‍यांना वैध मार्गाने खडसवा !

वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही रामाविषयी करत असलेला अपप्रचार – ‘राम दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !’

स्वधर्माभिमान नसलेले हिंदू !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’

देशाची ‘सेक्युलर’ शब्दामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे देशातील श्रद्धास्थाने, परंपरा यावर आघात केले गेले. ‘परकीय आहे ते चांगले आणि भारतीय म्हणजे टाकाऊ’ अशी भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला.

हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

उत्तराखंड राज्‍यातील ३० मदरशांमध्‍ये मुसलमानेतर विद्यार्थी इस्‍लामी शिक्षण घेत असल्‍याची माहिती उघड झाली आहे. आतापर्यंत अशा ७४९ विद्यार्थ्‍यांची माहिती मिळाली आहे. यांत सर्वाधिक हिंदु मुले आहेत.

देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही !

हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर.