एस्.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य ! – ३ सदस्यीय समितीची शिफारस
अनिल परब यांनी ‘एस्.टी.’च्या सर्व कर्मचार्यांना कामावर परत येण्याचे आवाहन करून निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्यांना कामावर घेऊ, असे सांगितले.
अनिल परब यांनी ‘एस्.टी.’च्या सर्व कर्मचार्यांना कामावर परत येण्याचे आवाहन करून निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्यांना कामावर घेऊ, असे सांगितले.
पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. या संदर्भात पर्यावरणमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हे आदेश दिले.
तक्रार एका खासगी कंत्राटदाराने राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तसेच ‘ईडी’कडे केली होती. त्यानंतरही दोन्ही यंत्रणा अन्वेषण करण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने आता थेट उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महापुराविषयीचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येऊन त्यावर उपाययोजनाही सुचवूनसुद्धा प्रशासनाने त्या राबवल्या नाहीत. त्याच्यामुळेच दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीत चिपळूण शहर आणि परिसर उद्ध्वस्त झाला.
अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन !
केवळ गुन्हा नोंद नव्हे, तर शासकीय नियम तोडणार्यांना शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करायला हवा !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात.
पाकच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांची इम्रान खान सरकारवर टीका
सुरक्षादलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती कोविंद यांनी नौदलातील ६० जहाजे आणि पाणबुड्या, तसेच ५५ विमाने यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेतला.
असे भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारी यांना नुसते निलंबित न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली पाहिजे !