जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

यंदा प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार !

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्‍वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

सीमावर्ती भागांत श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याची सैनिकांची इच्छा

‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द ! देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करावा !

लक्षावधी हिंदूंच्‍या हृदयात विराजमान असलेली ‘गीता प्रेस’ !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील ‘गीता प्रेस’च्‍या (मुद्रणालयाच्‍या) शतकपूर्ती महोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

कुडाळ तालुक्यातील एका गावात हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले !

हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या धर्माभिमान निर्माण होईल आणि मग कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा  !

आज या आघाडीने उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्‍यांमध्ये असणार्‍या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्‍यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

सनातन आणि हिंदु धर्म संपवण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सनातन धर्मावर टीका करणार्‍या ‘डी.एम्.के.’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आला. सनातन धर्मावर टीका करणार्‍या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ आघाडी कशासाठी निर्माण झाली, हे स्पष्ट आहे.

भारतातील महान ऋषि परंपरा

आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल.

‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !

दुर्गापूजेची अनुमती दिली जाऊ शकते, तर हिंदूंच्याच अन्य देवतांच्या पूजेची अनुमती का दिली जाऊ शकत नाही ?

न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.